Tuesday, July 5, 2011

संमिश्र महिना

मित्रहो गेला जून महिना काहीच लिहिता आले नाही कारण घरातील कामे,पाहुणे यात वेळ कसा जात होता काही कळतच नव्हते अर्थात मोबाईल वर संदेश पाठवणे चालू होतेच.
जून महिना तसा संमिश्र राहिला आपल्यातील काही जणांची मुले १०/१२ ला होती पैकी ३चे निकाल मला कळू शकले.
अ]शताक्षी पुरानकर हि शंतनू पुरानकरची मुलगी १०वित ९४% गुण घेऊन उत्तीर्ण झाली.शंतनू पुरानकर औरंगाबाद येथे आहे
ब]सुरेश खरावणचा मुलगादेखील १०वित ९४% गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे
क]नांदेड येथील आपला मित्र राजेश पटणीचा मुलगा रौनक १२ वीत उत्तीर्ण झाला असून AIEEE मध्ये २८४५ क्रमांक मिळवला आहे
या सर्व यशवंत पाल्यांचे अभिनंदन !
याच महिन्यात दोन दु:खद बातम्या पण समजल्या आहेत
१]आपला मित्र भालचंद्र भेलोंडे,कारंजा 
 २]आणि चंदू देशमुख ह्या दोहोंचे वडिलांचे छत्र हरवले.
वाढत्या वयानुसार दोघांच्याही वडिलांची वये झाली होती पण वडिलांचा आधार काही वेगळाच असतो .ह्या पोकळीतून बाहेर येण्याची ताकद तो 
ईश्वर त्यांना देवो हि प्रार्थना ! 
 ---इति लेखनसीमा !

No comments: